google-site-verification: googlea4a4b36c9de51f26.html
शालूताईंनी दुसऱ्याच दिवशी फोन करून मुलाकडचे दहा दिवसांनी येऊन नंदिनीला पाहून जातील असे सांगितले. त्यांनी जणू आधी मुलाकडच्यांना नंदिनीचा फोटो...
Read moreप्रकाशराव बाहेरून आले. अंगणातल्या ओसरीवर ठेवलेल्या बादलीतील पाणी पायावर घेतले आणि बाहेरच्या झोपाळ्यावर येऊन बसले. ते बराच वेळ तिथे बसून...
Read moreअरुण हात जोडत त्यांना म्हणाला. तेव्हा त्याचे दोन्ही हात हातात घेत अबोलीचे वडील म्हणाले. " मी तुम्हाला केव्हाच माफ केलंय...
Read moreकोर्टाच्या तारखेला दोन दिवस बाकी असताना प्रीती अबोलीला भेटायला गेली. तिला पाहून अबोली म्हणाली. " हे बघ...तू मला समजावण्यासाठी आली...
Read moreत्यानंतर तिथे अबोली आणि प्रीतीच्या माहेरची मंडळी सुद्धा प्रीतीला भेटायला आली. सगळ्यांना प्रितीची अवस्था पाहून काळजीच वाटली. त्यांची काळजी पाहून...
Read moreआणि तिच्या अपेक्षेप्रमाणे अरुणने सुद्धा आपली चूक सुधारली होती. अरुणने प्रशांतला सुद्धा सगळं काही खरं खरं सांगितलं आणि त्यालाही आश्वासन...
Read more" अगं अबोली मी काय जीजूंना ना ओळखत नसेल का...? मी त्यांना पाहिलंय म्हणूनच तुला सांगायला आली असेल ना..." प्रीती...
Read moreसकाळी ऑफिसला जाण्याच्या घाईत असतानाच अरूणचा फोन वाजला. त्याने घाईतच फोन रिसिव्ह केला आणि हॅलो म्हटले. त्यानंतर त्याने समोरून हे...
Read moreती जीप जवळ आली तेव्हा राघवच्या लक्ष्यात आले की ती पोलिसांची पेट्रोलिंग जीप होती. ती जीप त्यांच्या जवळ येऊन थांबली...
Read more" आई...तू हे काय बोलते आहेस...?" राधा आईला म्हणाली. " योग्य तेच बोलते आहे..." राधाची आई म्हणाली. " पण मला...
Read moreपारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच...
सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका...
फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली. " माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली...आणि वहिनी खूप जास्त आग्रह...
" वैशाली...जरा लवकर कर ना...दादा वहिनीला भूक लागली असेल अगं..." मीना आपल्या लहान जावेला म्हणाली. " हो ताई...मी बस...
लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली. हा...
मेघनाने हळू आवाजात विचारलं, "तू… काय म्हणालास?" मिलिंद शांतपणे म्हणाला, "मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल…...
एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो...
Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697