google-site-verification: googlea4a4b36c9de51f26.html
प्रकाशराव विचार करतच घरी गेले. शालू ताईंनी रस्त्याने त्यांचे कान भरले ते वेगळेच. शालू ताई आणि प्रकाशरावांनी घरात पाय ठेवलाच...
Read more" हे बघ... आपलं लग्न झालंय हे मला मान्य आहे पण ते कोणत्या परिस्थीती त झालंय हे सुद्धा तुला चांगलेच...
Read moreतसे पाहिल्यास दुसऱ्या दिवशी नंदिनीची मांडवपरतनी आणि सत्यनारायण करणे अपेक्षित होते पण नंदिनीच्या माहेराहून तसा काहीच फोन आला नसल्याने सरला...
Read more" पण म्हणून काय एखाद्याच्या वजनावरून किंवा दिसण्यावरून ऐन मंडपात लग्नाला नकार द्यायचा का..?" मुलाची बहीण म्हणाली. " तरीही ती...
Read moreनंदिनी या लग्नाला तयार नाही आणि कधी नव्हे ती तिची आई सुद्धा विरोधात उभी आहे त्यामुळे नंदिनीचे लग्न रवीशी लावणे...
Read more" नंदिनीचे लग्न होईल...आजच होईल...ह्याचं मांडवात...पण मुलगा मात्र तो नसेल..." सगळेजण ह्या आवाजाच्या दिशेने पाहायला लागले. तर समोर सरलाताईंचे मिस्टर...
Read more" म्हणजे...तुला काय वाटतं...हे लग्न आता थांबणार का...अजिबात नाही...आजपर्यंत कधी ऐकलंस का नवरदेव वरात घेऊन आल्यावर लग्न तुटलं म्हणून...आजवर कमावलेली...
Read moreनंदिनीच्या आईला सुद्धा हा काय प्रकार आहे ते कळत नव्हतं. मुलगा तब्येतीने खूपच बारीक होता. शिवाय तो दारूत आहे हे...
Read moreलग्नाचा दिवस उजाडला. प्रकाशराव वधुपिता म्हणून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर नजर ठेवून होते. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं नंदिनीचं लग्न होतं....
Read moreप्रकाशरावांनी ठरवल्याप्रमाणे लग्नाची चोख व्यवस्था लावण्याची तयारी सुरू सुद्धा केली होती. तसा एक महिना म्हणजे फार कमी वेळ होता. पण...
Read moreपारूला डिलिव्हरी साठी सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. पारूची अवस्था बघून हरी सुद्धा घाबरला होता. काहीही न सुचल्याने दवाखान्यातच...
सावीचे लग्न होऊन अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. मागच्या वर्षीच तिचा विवाह सुमितसोबत मोठ्या आनंदात झाला होता. सुमित एका...
फोन कट करून मीना वैशालीजवळ गेली आणि तिला म्हणाली. " माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे वैशाली...आणि वहिनी खूप जास्त आग्रह...
" वैशाली...जरा लवकर कर ना...दादा वहिनीला भूक लागली असेल अगं..." मीना आपल्या लहान जावेला म्हणाली. " हो ताई...मी बस...
लग्नाचा दिवस आला. मंडप सजला. सगळीकडे आनंद होता. आणि त्या मंडपाच्या प्रवेशद्वारातून मनिषा आत आली. हा...
मेघनाने हळू आवाजात विचारलं, "तू… काय म्हणालास?" मिलिंद शांतपणे म्हणाला, "मी खरं बोलतोय. जर तुला मान्य असेल…...
एक दिवस पावसात तो तिला भेटायला गेला. उद्या त्यांना काउन्सिलर कडे जायचे होते. त्यासंदर्भात काही सूचना द्यायच्या म्हणून तो...
Copyright © 2021 Mitawaa All Rights Reserved Website Design By Better Creation - 9028927697