जिवलगा – भाग १४
” अरे पण तू त्यांना अशी विनंती का म्हणून केली होतीस…?” सुलोचना ताईंनी त्याला विचारले. ” कारण की माझं प्रेम होतं मीनाक्षी वर…आणि तिचं ही माझ्यावर प्रेम होतं…मला मीनाक्षी शिवाय कोणाशीच लग्न करायचं नव्हतं…पण तू मात्र त्यावेळी कावेरीशिवाय दुसऱ्या मुलीचा माझ्यासाठी विचार ही करायला तयार नव्हतीस…ती मीनाक्षीला स्वीकारणार नाहीस हे मला कळलं होतं.. मग मीच … Read more