पैशांनी सगळंच मिळत नाही.

” हे काय वृषाली…नाही नाही म्हणत आठ महिने झाले आहेत आपल्या लग्नाला…पण अजूनही तू माझ्यासोबत माझ्या नोकरीच्या ठिकाणी राहायला आलेली नाहीस…मी कंटाळलो आहे आता बाहेरचं जेवून…” अजित काहीशा रागानेच म्हणाला. ” मला कळतंय रे…तुलाही वाटतच असेल ना मी तुझ्यासोबत असावं म्हणून…पण तू समजुन घे ना…आईंची तब्येत अशी असताना मी तुझ्यासोबत येणं बरोबर आहे का…?” वृषाली … Read more

तू चाल पुढे – भाग २ (अंतिम भाग)

भाग २ – मोहन आणि राधा माहेरी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नव्हती. जिथे आधी राधा च्या नवऱ्याच सगळ्यांना कौतुक होतं तिथे आता त्याच्या नावाने सुद्धा लोक नाक मुरडत. राधा इतक्या दिवसात फक्त एकदाच तिच्या माहेरी गेली होती पण तिथे सगळ्यांनीच तिला वाईट वागणूक दिली. आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा तिला दिल्या घरी सुखी राहा असाच सल्ला … Read more

तू चाल पुढे – भाग १

( सत्यघटनेपासून प्रेरित ) मोहन सोबत राधाचं लग्न झालं अन् ती गावातून शहरात राहायला आली. आधी फक्त कधीतरी ती शहरात यायची. बारावीपर्यंत शिक्षणाची सोय गावातच होती. म्हणून शहराशी संबंध हा फक्त कामापुरताच होता. पण राधाला शहराच आधीपासूनच खूप आकर्षण होतं. मोहनच चहाचं दुकान होतं. बऱ्यापैकी चालायचं. म्हणजे तसं चालायला तर चांगलंच चालायचं. पण मोहनच लक्ष … Read more

आनंदी आनंद गडे – भाग २ (अंतिम भाग)

वेगळे राहणार याचा समिधाला खूप आनंद झाला. तिला वाटले की तिच्या मागणीपुढे सुबोध झुकला. आणि यामुळेच तिचा अहंकार खूप सुखावला. पण त्याला वेगळे राहायला नीलीमाताईंनी तयार केले असेल हे तिच्या ध्यानीमनी देखील नव्हते. सुबोध आणि समिधा जवळच दुसरे घर भाड्याने घेऊन वेगळे राहू लागले. इथे सुद्धा सगळी कामे समिधालाच करावी लागत असे. पण आता तिला … Read more

आनंदी आनंद गडे – भाग १

समिधा आणि सुबोधच लग्न होऊन फक्त पाच महिनेच झाले होते. घरातील सगळेच लोक खुप चांगले होते. सासुबाई आणि नणंद कल्याणी तर तिला कुठल्याच कामाला हात लावू द्यायच्या नाहीत. नवीन सुनेचं सगळ्यांनाच खूप कौतुक होतं. सुबोध सोबत बाहेर फिरायला जाणे तर रोजचेच झाले होते. सासूबाईंनी म्हणजेच नीलिमाताईंनी सुद्धा समिधाचे सगळेच लाड पुरवले, मग ते खाण्या पिण्याच्या … Read more

जगण्याचा अधिकार तिलाही आहे.

आपल्या मुलाला ट्युशनला सोडायला गेलेली वसुधा घरी परतत होती. कॉलनीमधील पार्कमध्ये बसून बायका गोष्टी करत होत्या.  वसुधाला सुद्धा त्यांनी हाक मारली. तशी वसुधा त्यांच्याजवळ गेली. तिला पाहून वंदना काकू म्हणाल्या. ” अग वसुधा.. आम्ही सगळ्या जणी विचार करतोय की एकदा रोहिणीला भेटून येऊ म्हणून…” ” बिचारी कशी जगत असेल काय माहिती…अजुन दुःखातून सावरली सुद्धा नसेल…” … Read more

जगण्याचा संघर्ष – भाग २ (अंतिम भाग)

” सामान देतोस ना…?” आईकडून ह्या प्रश्नांची अपेक्षा नसलेला अभय जरा गडबडून म्हणाला. ” क…काय…काय म्हणालात…?” ” अरे सामान द्यायला आला आहेस ना…मग दे ना…” आई म्हणाली. ” हो…हे घ्या…” हातातील जड सामानाची पिशवी आईकडे सुपूर्द करत अभय म्हणाला. ” मी सामान बरोबर आहे की नाही ते चेक करून सांगते तुला….तोपर्यंत बाहेरच थांब…” आई म्हणाली. … Read more

जगण्याचा संघर्ष – भाग २ (अंतिम भाग)

” सामान देतोस ना…?” आईकडून ह्या प्रश्नांची अपेक्षा नसलेला अभय जरा गडबडून म्हणाला. ” क…काय…काय म्हणालात…?” ” अरे सामान द्यायला आला आहेस ना…मग दे ना…” आई म्हणाली. ” हो…हे घ्या…” हातातील जड सामानाची पिशवी आईकडे सुपूर्द करत अभय म्हणाला. ” मी सामान बरोबर आहे की नाही ते चेक करून सांगते तुला….तोपर्यंत बाहेरच थांब…” आई म्हणाली. … Read more

जगण्याचा संघर्ष – भाग १

अभयचे आजी आजोबा नुकतेच घरी आले होते. आज त्यांची पेन्शन काढायला ते तालुक्याला गेले होते. एका सरकारी योजनेतून आजोबा आणि आजीला दर महिन्याला दोन दोन हजारांची पेंशन मिळायची. त्यावर घर कसतरी चालायचं. नेहमीप्रमाणे आज सुद्धा घरी आल्यावर त्यांनी अभयला आवाज दिला आणि त्याच्या हातावर कागदात बांधलेला जिलबीचा पुडा दिला. आणि म्हणाले. ” घे बाळ…तुला आवडते … Read more

प्रेमाची संपत्ती

सुधा आणि सुरेशच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. सुरेशची परिस्थिती जेमतेमच होती. घरी थोडी शेती होती. सुरेश दिवसभर राबायचा आणि आपल्या परिवाराला चांगल्यातल चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा. सुरेशच्या घरी त्याचे आईवडील, बायको सुधा आणि तो असे चारच जण होते. सुरेशचे आईवडील सुद्धा त्याला जमेल तसे त्याच्या संसारात मदत करत होते. पण सुद्धा मात्र या संसारात … Read more