गोष्ट एका साडीची

सुविधा लग्न करून इनामदारांच्या घरी सून बनून आली आणि तिने हळूहळू सर्वांची मने जिंकायला सुरुवात केली. सुविधा स्वयंपाकात हुशार होती. बोलण्यात मधुर होती. सर्वांना आपलेसे करण्याची जादू होती तिच्या बोलण्यात. फक्त थोडासा बालिशपणा होता. घरात सासू, सासरे, तिचा नवरा सुयश आणि ती असे चार जण. नणंद दिव्या विवाहित होती आणि तिचे सासर अगदी दहा मिनिटांच्या … Read more

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग २

इकडे किसन विचार करून बेजार झाला होता. त्याने जर रावसाहेबांना नकार दिला तर सरिताचा संसार तुटेल आणि तिला कायमचे माहेरी येऊन राहावे लागेल. आणि जर लग्नाला होकार दिला तर दोन्ही बहिणी एकमेकींच्या सवती बनतील. त्या रात्री किसनला झोप आली नाही. बापाच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून धाकट्या मुलीने अंजुने शेवटी न राहवून त्याला त्याच्या काळजीचे कारण विचारले. … Read more

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं – भाग १

” आम्ही नाही वागवू शकत तुमच्या मुलीला आता…आम्हालाही नातवंडं पाहिजेत…लग्नाला सहा वर्षे झालीत पण अजूनही गोड बातमी नाही…शेवटी वाट तरी किती पाहायची…कितीतरी दवाखाने केले…देवांना नवस केले पण तरीही काही उपयोग नाही…” रामराव त्यांच्या सूनबाईच्या वडिलांना म्हणाले. ” अहो पण पोरीचा इतक्या वर्षाचा संसार नका मोडू हो…तिचा बी जीव तुटतो लेकरासाठी…पण देवाने तिच्या पदरात लेकराच दान … Read more

नात्याची नवी सुरुवात

  सानवी आणि सुमितचे नुकतेच लग्न झाले होते. सानवीच्या सासरची मंडळी स्वभावाने खूप चांगली होती. त्यांना सानवीचे खूप कौतुक होते. सानवीचा स्वभाव देखील तसाच गोड होता. ती देखील सर्वांच्या मनाला तेवढीच जपायची. सानवीची नणंद रेणू त्याच शहरात राहायची. त्यामुळे दर आठवड्याला माहेरी एखादा चक्कर ठरलेलाच असायचा. सानवी अगदी हसतमुखाने रेणुचा पाहुणचार करायची. ताई ताई म्हणून … Read more

इथेही मी परकीच का ?

   रश्मी आज बऱ्याच दिवसानंतर माहेरी आली होती. तसे पाहिल्यास तिच्या सासर आणि माहेरामध्ये फारसं अंतर नाही पण जबाबदाऱ्या वाढल्यामुळे आता वर्षातून फक्त दोनदा माहेरी यायला मिळायच. ते ही फक्त एक ते दोन दिवसांसाठी. पण यावेळी मात्र रश्मी चांगली पंधरा दिवसांसाठी आली होती. त्याला कारणही तसेच होते. रश्मीच्या भावाचे रोहनचे लग्न होते. त्यामुळे रश्मी तिच्या … Read more

घटस्फोट – आयुष्याचा शेवट की नवीन सुरुवात ?

  ” ह्या तुमच्या लेकीला अगदी कशाचेही वळण नाही…हिला चारचौघांत न्यायची सुद्धा लाज वाटते मला…मी हिला वागवणार नाही म्हणजे नाही…” अजय तावातावाने बोलत होता.    स्वाती मात्र त्या बैठकीत एका कोपऱ्यात भीतीने थरथरत उभी होती. तिची आई तिला सावरत होती पण मनाने स्वातीची आई देखील खूप घाबरली होती. फक्त त्यांना भीती चेहऱ्यावर दिसू द्यायची नव्हती … Read more

बायकोच्या धाकात ?

संध्याकाळची वेळ झाली होती. रमाकाकू आतुरतेने नेहाची वाट बघत होत्या. त्यांची सून राधिका सकाळपासूनच त्यांची धावपळ बघत होती. शेवटी गाडीचा हॉर्न ऐकू आला तसा त्यांनी घाईनेच दरवाजा उघडला. आणि नेहा येताच तिला कडकडून मिठी मारली. कारण नेहा मागच्या एका वर्षांपासून माहेरी आलेली नव्हती. नेहाच्या नवऱ्याने मुंबईमध्ये नवीन बिझनेस सुरू केला होता आणि नेहासुद्धा अधून मधून … Read more

बेस्ट फ्रेंड ?

राजन आणि अनिल दोघेही लहानपणापासूनचे मित्र. दोघांच्या वयात फक्त एका महिन्याचे अंतर होते. बालवाडी पासून ते बारावी पर्यंत दोघेही सोबतच शिकले. दोघे मित्र कमी आणि भाऊ जास्त वाटायचे लोकांना. लहानपणापासूनच दोघेही सोबत अभ्यास करायचे. खेळायचे आणि जेवायचे देखील सोबतच. दोघांचाही शाळेत पहिल्या पाचात नंबर ठरलेलाच असायचा. एकमेकांचे चांगले मित्र आले तरीही दोघांचा स्वभाव मात्र एकमेकांपासून … Read more

त्यांना फक्त थोडे प्रेम हवे

   सखुआजी आता थोडी थकली होती. वयाने नाही तर मनाने. साठ वर्षांच्या आसपास होती ती. गावी आजी अन् आजोबा दोघच राहायचे. सखुआजीच्या नवऱ्याला सारा गाव नाथा आजोबा म्हणून ओळखत असे.    नाथा आजोबा म्हणजे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. अवघे आयुष्य नाकासमोर चाललेला माणूस. त्यांच्या शब्दाला गावात मान होता. गावी त्यांची पाच एकर शेती होती. … Read more

सहचारिणी

तो इतरांपेक्षा वेगळा होता. त्याला समाजसेवेचे भारी वेड. इतरांच्या वेदना पाहून दुःखी होणारा तो.ती मात्र साधी सरळ. चारचौघां सारखी. आपण बरं नी आपलं जग बरं हे मानणारी.पण ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.तो तिच्या साधेपणाच्या प्रेमात आणि ती त्याच्या निरागस तेच्या प्रेमात. त्याच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हते.त्याची चाललेली समाजसेवा आणि त्याच्या साथीदाराची निवड.तो मात्र त्याच्या निर्णयापासून … Read more