गोष्ट एका लग्नाची- भाग ५
आणि दुसऱ्या अपेक्षा तरी काय करायला पाहिजे होत्या सागरने. त्याच्या या प्रेमाचा पाया सुद्धा कुणालातरी फसवूनच रचला गेला होता. त्याने एका क्षणिक मोहाला बळी पडून, पुढचा मागचा काहीही विचार न करता आपल्या लग्नाच्या बायकोला सोडून दिले होते. ज्या बायकोने ह्याचे बाहेरचे प्रकरण घरी समजल्यावर देखील ह्याचा तिरस्कार न करता ह्याला प्रेमाने पुन्हा परत मिळवण्यासाठी प्रयत्न … Read more